Wednesday, September 18, 2019

गुरु मंत्र - शंतनू जोशी

भित्र्या, आळशी आणि फुकट्या माणसाला आयुष्यात कधीच, कुठल्याच बाबतीत यश मिळू शकत नाही. भित्र्याचा मंगल खराब , आळशी माणसाचा शनी खराब आणि फुकट्या माणसाचा केतू खराब. ज्या माणसाचे पत्रिकेत हे तीन ग्रह शुभ आहेत अश्यानी सुद्धा, जर वरील तीन दुर्गुण आत्मसात केले, तर त्याचे सुद्धा हे तीन ग्रह वाईट फळ द्यायला सुरुवात करतील.
उपाय - गुळाची पोळी बनवून, त्यावर मोहरीचा तेलाचा सात रेघा डाव्या हाताचा मधल्या बोटानी बनवून, मग ती पोळी कोणत्याही कुत्र्याला खाऊ घालणे. असे किमान ४३ दिवस करणे. असे केल्यानी वरील दोष जलद कमी होण्यास मदत होईल
अविघ्नमस्तु !
शंतनू जोशी
ज्योतिष शास्त्र , वास्तू शास्त्र आणि अंकशास्त्र सल्लागार
पुणे

No comments:

Post a Comment